गिरिजात्मक किर-किर (वात्रटिका)
Category:
अवर्गिकृतगिरिजात्मक किर-किर
झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो
गिरिजाताई किरकिरल्या आहेत.
अध्यक्षीय लढाई अगोदरच
उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.
Category:
अवर्गिकृतगिरिजात्मक किर-किर
झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो
गिरिजाताई किरकिरल्या आहेत.
अध्यक्षीय लढाई अगोदरच
उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.
Category:
अवर्गिकृततिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?
Category:
अवर्गिकृतबालपणापासूनच नव्हे, तर तान्हेपणापासून आपल्याला आपले आई-वडील, आप्तेष्ट मंडळी- ‘आपण कसे असावे’ याबाबत काही ना काही सुचवत असतात, सांगत असतात. लहानपणी आपल्या भोळेपणाचे, साधेपणाचे, वेंधळेपणाचेदेखील गुणगान सुरू राहते.
Category:
अवर्गिकृतएमबीडी ः- आपल्यावर आपल्या आबांची खूपच कृपा आहे (ओळखा बर कोण ?) त्यामुळे भरपूर नोकऱ्या आहेत
Category:
अवर्गिकृतजिद्द आणि कष्टातून फोंडय़ा माळरानातील डोंगर फोडून तयार केलेल्या शेतीत घेतलेली विविध पिके आणि शेती आधारित प्रक्रिया उद्योगामुळे जयश्री मानकुमरे यांच्या शेतात कृषि पर्यटनाचा विकास झाला आहे.
Category:
अवर्गिकृतनंदीबैलाचे खेळ करणे, भविष्य सांगणे यावर नंदीबैलवाल्यांची उपजिविका असते. नंदीबैलवाले मुळ आंध्रातले. ‘तिरूमल` हा त्यांचा मुळ देव. सरोदे, शिंदे, पवार, जाधव अशी नंदीबैलवाल्यांची आडनावे असतात. औरंगावबाद जिल्हातिल पैठण जवळी जेवूर हैबती हे नंदीबैलवाल्यांचे मुळ गाव.
Category:
अवर्गिकृतमी आपल्याला खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहे. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
Category:
अवर्गिकृतबालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Category:
अवर्गिकृतशहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti