साहित्य - ललित

ज्येष्ठ-श्रेष्ठ (कथा)

Category:

 

सूर्याजीराव रविसांडे, रोजची पहाटचे संपादक आणि काका सरधोपट, रोजची पहाटचे मुख्य वार्ताहर. रोजची पहाटच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या विशेषांकाच्या तयारीच्या कामात गुंतले होते.

व्यक्ती-परिचय

छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे

Category:

 

हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.

दिनविशेष

द बर्निंग ट्रेन चित्रपट

Category:

 

चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.

व्यक्ती-परिचय

श्रेष्ठ क्रिकेटपटू पॉली उम्रीगर

Category:

 

पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते.

साहित्य - ललित

नागबळी – Part 4

Category:

 

रोज रात्री अभ्यासिकेच्या फुटपाथकडील पायरीवर बसून मी तासनतास विचार करू लागलो. घरी जायला उशीर होऊ लागला तशी मित्राकडे अभ्यासाला जातो म्हणून वेळ मारून नेली. पायरीवर बसल्या बसल्या समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पहात बसायचो. डोक्यांत मात्र सुडाचेच विचार असत. गावात येणारे सामानाचे ट्रक हायवेवरून या समोरच्याच रस्त्यावरून जात येत. रात्री बारानंतर त्यांची रहदारी वाढत असे.

साहित्य - ललित

शालेय अभ्यासात नाटक (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ६)

Category:

 

नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.

साहित्य - ललित

ठाण्यातील स्त्रियांच्या चळवळी

Category:

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.

साहित्य - ललित

आता स्वान्तसुखाय जगावे

Category:

 

जीवनातील जरा ( वृद्धत्व ) अवस्था हा निसर्ग आहे. ती सर्वांना येत असते. पण तेंव्हा या अशा अत्यन्त नाजूक वृद्धावस्थेत आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, आपली स्वतःची वैचारिक मानसिकता विवेकी सकारात्मक ठेवणे मात्र गरजेचे आहे.