c-profiles-site
बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित
Category:
व्यक्ती-परिचय‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सूर्यकांत रामचंद्र खांडेकर
Category:
व्यक्ती-परिचयसूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले गीत त्यांच्याच लेखणीतून आले.
भास्कर काशीनाथ चांदूरकर
Category:
व्यक्ती-परिचयभास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
विलास वसंत खोले
Category:
व्यक्ती-परिचयविलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे
Category:
व्यक्ती-परिचयकृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.
बाळकृष्ण रंगराव सुंठणकर
Category:
व्यक्ती-परिचयबाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
मधुकर वामन धोंडे
Category:
व्यक्ती-परिचयमधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
श्रीपाद शंकर नवरे
Category:
व्यक्ती-परिचय“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
जयवंत द्वारकानाथ दळवी
Category:
व्यक्ती-परिचयकथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.