मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.
December 23, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.
December 23, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन16 रविवार,डिसेंबर 2007
पैसा कमविणे ही एक कला समजली जाते. प्रत्येकालाच ही कला साधते असे नाही. त्यामुळे बरेचदा आर्थिकदृष्टीने मोठे होण्याची पूर्ण क्षमता असूनही अनेकांना गरिबीतच खितपत पडावे लागते.
December 16, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले.
December 9, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन2 रविवार,डिसेंबर 2007
वीज भारनियमन संदर्भात ‘भारनियमन नव्हे देशद्रोह’ हा प्रहार आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आमच्या मनातले विचारच त्या प्रहारमध्ये शब्दबद्ध झाल्याचे बहुतेकांचे मत होते. भारनियमनाने केवळ उद्योगजगतच नव्हे तर सामान्यांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही.
December 2, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन25 रविवार, नोव्हेंबर 2007
देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. त्या परिस्थितीत उर्वरित देश ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.
November 25, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन18 रविवार, नोव्हेंबर 2007
दिवाळीची धामधूम आटोपली आहे. आपापल्या परीने प्रत्येकाने दिवाळीचा आनंद लुटला. कुणी कितीही गरीब असला तरी, दिवाळीचा आनंद उपभोगण्याइतकीही क्षमता त्याच्यात नसेल एवढा गरीब तो नसतो.
November 18, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन4 रविवार, नोव्हेंबर 2007
पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही.
November 4, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन28रविवार, ऑक्टोबर 2007
छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.
October 28, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनया काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत.
October 21, 2007
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहा लेख तुम्ही वाचत असाल तोपर्यंत भारताच्या मा. राष्ट्रपतींचा देशातील पहिला नागरी सत्कार आटोपलेला असेल. त्यांच्या गृहनगरीला हा सत्कार घडवून आणण्याचा मान मिळत आहे.
October 14, 2007
Copyright © 2025 | Marathisrushti