काश्मीरचे भारतात सलग्नीकरण कि विलीकरण ………हा नवा वाद का ????
Category:
अवर्गिकृतदेशाची फाळणी झाली व सन १९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली .त्यांनी अमानुष अत्याचार, सामुहिक हत्याचे सत्र घडविले संपूर्ण काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरविले