कळी लाजते पानात
तिला खुणावतो वारा
बसे डोलवित मान
अंगी फुटतो शहारा..
Author
Post Views: 1
कळी लाजते पानात
तिला खुणावतो वारा
बसे डोलवित मान
अंगी फुटतो शहारा..
Save to Read Laterपहाटेच डोकावले खिडकीतून आत आणि म्हणे, ” उठताय ना sss उठाsss सुप्रभातsss…!” Author sachingadkarisachingadkari Post Views: 7
Save to Read Laterराजा सूर्यदेवा तुला माझा नमस्कार तुझ्यामुळे उघडते दिवसाचे दार Author sachingadkarisachingadkari Post Views: 7
केशवसुतांनी कवितेतून कवित्वाची नवी जाणीव प्रकट केली हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘आम्ही कोण? ‘ या कवितेत कवितेबद्दलचा विचार मांडला आहे, पण त्याशिवाय त्यांच्या इतरही अनेक कवितांमधून त्यांनी कवितेचे महत्त्व ठासून सांगितले आहे. ‘अशी असावी कविता म्हणून’, ‘रांगोळी घालताना पाहून’, ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’, ‘जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद’ किंवा ‘दुर्मुखलेला’ या कवितांमधून त्यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी व एकूणच कवितेचे मोठेपण दाखवून दिले आहे. […]
Copyright © 2025 | Marathisrushti