इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?
गदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
एक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
राजकारण हा खरं तर कवीमंडळींचा प्रांत नव्हे.पण चुकून एखादा कवी राजकारणात घुसला तर दुसरं काय होणार?
मस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
गदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
https://www.youtube.com/watch?v=mWv_7X8MqDM&t=3s
गदिमांची लावणी ऐकता ऐकता तो नाराज गृहस्थ म्हणाला "माडगूळकर! हे गाणं नाही बुवा जमल! अणि गदिमा पहातच् राहिले.
https://www.youtube.com/watch?v=itObduc640U&t=8s
मूळ प्रकल्प होता एका वर्षाचा! पण अधिक महिना लागला. मग गदिमांनी काय युक्ती योजली ?
शांतारामबापू लिहितात “माडगूळकर एव्हढे” वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले.
Copyright © 2025 | Marathisrushti