आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले.
१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा रीमा लागू यांच्याबद्दलचा हा लेख
फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली
लक्षात ठेव मानापेक्षाही
आत्मसन्मान मोठा असतो….
आधीच्या पिढीत जन्माला आलो आहोत..
आपल्याला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..
आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.
शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..
आपण आपल्या खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही..
तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते,
आपण कधी बिसलेरी घेतली नाही..
आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो
पण आजारी नाही पडलो..
आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाडे नाही झालो..
आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही..
आपल्याला हेल्दी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..
आपली खेळणी आपणच बनवली. दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी किंवा पिस्तूल बनायच्या..
आपण खूप जास्त वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने घालवला..
आपल्या जवळ मोबाइल, काँप्युटर, इंटरनेट वगैरे कधीच नव्हते
कारण आपल्या जवळ खरे मित्रमैत्रिणी होते..
आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो.
आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..
आपण एक अदभुत रसायन आहोत, कारण आपणच आहोत एक अशी पिढी,
ज्यानी आपल्या पालकांची आज्ञा पाळल्या,आणि तरी खूप मस्तीही केल्या.......
आपण भले स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!
आपली एकच पिढी अशी आहे ज्यानी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला,
व्हर्चुअल लाईफ ऐवजी खरे तारूण्य अनुभवले
आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचा आनंद घेत आहोत ...
आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..
आणि शेवटी.....
आठवतंय का आपण 'मदर्स डे'
कधी साजरा केल्याचा ???
नाही..
कारण आई शिवाय आपलं जग नव्हतं....
बरोबर ना.....??
कालीदासांची कथा पुढे चालू आहे जरूर वाचा
“आनंदी आनंद” हे एक कौटुंबिक नाटक, कुटुंबातील प्रत्तेकाने सामील व्हाव अशी एक ‘हास्य यात्रा’.
शेजाऱ्यांनी मला हसून हसून जाम बेजार केल. मला मध्ये त्यांना सांगावस वाटल, “काका आपण आपल राक्षसी हास्य आवरल तर मला या नाटकाचे संवाद ऐकू येतील”
“मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही पेण (कुलाबा-रायगड जिल्हा) येथून नागोठणेस आलो. त्यावेळी माझे वय होते सहा वर्षाचे. मोठ्या कुटुंबातील मी आठवे अपत्य. माझे जीवन आनंदात चालले होते. गोट्या खेळणे, बिट्ट्या खेळणे मला खूप आवडायचे. कामवाल्या बाईची दोन मुले, माझ्याच वयाची होती.
Copyright © 2025 | Marathisrushti