लेखसंग्रह

इंग्लंडस्य प्रथम दिवसे… नि हटन-पुत्र

Category:

 

६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या…रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो

लेखसंग्रह

क्रिकेटच्या गाथेच्या जन्मदात्याचा जन्म आणि विंडीजचे एदिसा पदार्पण

Category:

 

विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्‌सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.

अवर्गिकृत

आदर्शांचे चिंतन (वात्रटिका)

Category:

 

आदर्शांचे चिंतन

आदर्श शिक्षक पुरस्कार

ही तर एक मौज आहे.

शिक्षक दिनालाच कळते

आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

कुणी ओढलेले आहेत,

कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.

स्पर्धेत जिंकता जिंकता हरले

असे कितीतरी दडलेले आहेत.

लेखसंग्रह

गुन्हेगार, दारूडे

Category:

 

काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.

लेखसंग्रह

किरण मोरे आणि झुलू धमाका

Category:

 

या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.

अवर्गिकृत

सोनिया ते गांधी (वात्रटिका)

Category:

 

सोनिया ते गांधी

बोलून काही उपयोग नाही

विरोधकांना कळून चुकले आहे.

गरज म्हणून का होईना,

त्यांना ’गांधी’ करून टाकले आहे.

रामराव वामनराव आदिक
व्यक्ती-परिचय

रामराव वामनराव आदिक

Category:

 

कायदेतज्ञ अशी ओळख असणार्‍या रामराव आदिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

व्यक्ती-परिचय

विलासराव देशमुख

Category:

 

कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

व्यक्ती-परिचय

मनोहर जोशी

Category:

 

मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व.