व्यक्ती-परिचय

दिवाकर नारायण भिष्णूरकर (शाहिर योगेश)

Category:

 

गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी डफावर थाप मारीत वीररस ओतला.

व्यक्ती-परिचय

डॉ. वसुधा कामत

Category:

 

शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणारी योग्य व्यक्ती आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या डॉ. कामत यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.

व्यक्ती-परिचय

चारुशीला पटवर्धन

Category:

 

फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्‍याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.

लेखसंग्रह

पोलीस आणि सामान्य नागरिक सुरक्षा

Category:

 

पोलिस दलावर कुणाचा वचक आहे की नाही, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.पोलीस मुंबईचे असोत नाहीतर दिल्लीचे, ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात व सर्व प्रकारची मनमानी ते कायद्याच्या चौकटीत राहून करतात. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होते. या सुरक्षेचा सामान्य माणसांना उपयोग नसतो व पोलीस हे जनतेचे मित्र नसतात हे सिद्ध करण्याची एकही संधी पोलीस सोडत नाहीत. 05/03/2011 पोलिसांचे राज्य कसे आडमुठ्यांचे असते हे प्रत्यक्ष पाहता आले. दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या बाबतीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात.

उत्तम कांबळे
व्यक्ती-परिचय

उत्तम कांबळे

Category:

 

उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर

अवर्गिकृत

एक राजेशाही मिरवणूक . . .

Category:

 

अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .

अवर्गिकृत

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विकासातील योगदान

Category:

 

१८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्‍थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्‍यवसायातील समस्‍या दूर करण्‍यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्‍यातील विस्‍तार कार्यकर्त्‍यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्‍तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्‍यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्‍टे विद्यापीठ स्‍थापनेमागे होती.