कणिक मिठ टाकुन भिजवुन घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या चपट्या गोळ्या करुन घ्याव्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे, पाण्याला उकळी आल्यावर त्यावर चाळणी ठेऊन केलेली फळं वाफऊन घ्यावीत. वाफऊन झाल्यावर. एका कढईत तेलाची लसुणाची फोडणी करुन धुऊन चिरलेला शेपू तिखट, मिठ टाकुन वाफऊन घ्यावा. मग फळं टाकुन परतुन घ्यावे. जरा जास्त वेळ कढईत राहिले तर जरा कडक होतात, छान लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 6