1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध
व्हिडिओज

1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध

Category:

 

1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.

South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 4 BHUTAN,NEPAL,MYANMAR,MALDIV
व्हिडिओज

South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 4 BHUTAN,NEPAL,MYANMAR,MALDIV

Category:

 

भारताच्या शेजारी देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, मालदीव, नेपाळ, भूतान यांचाही समावेश होतो. या सगळ्याच देशांचे भारतासोबत असलेले मित्रत्वाचे संबंध मधल्या काही काळात बदलत गेले. त्यामध्ये चीनने स्वतःचा वाढवलेला दबदबा कारणीभूत होता.

South Asia : भारताचे अशांत शेजारी (भाग एक)
व्हिडिओज

South Asia : भारताचे अशांत शेजारी (भाग एक)

Category:

 

भारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.

South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)
व्हिडिओज

South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

Category:

 

भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे

चिनी खेळणी हद्दपार करा#भारतीय खेळणीच विकत घ्या‘-मेक इन इंडिया#व्होकल फॉर लोकल’ अभियानाने 22 JUL22
व्हिडिओज

चिनी खेळणी हद्दपार करा#भारतीय खेळणीच विकत घ्या‘-मेक इन इंडिया#व्होकल फॉर लोकल’ अभियानाने 22 JUL22

Category:

 

खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.

इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार ?INTERVIEW BRIG HEMANT MAHAJAN BY SMT MANJIRITAI MARATHE 31 MAR 26
व्हिडिओज

इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार ?INTERVIEW BRIG HEMANT MAHAJAN BY SMT MANJIRITAI MARATHE 31 MAR 26

Category:

 

१. “IRAN–USA युद्ध – ३२वा दिवस” संदर्भ
सध्या इराणविरुद्ध चालू असलेल्या अमेरिकन इस्त्रायली मोहिमेला अंदाजे ३२ दिवस झाले आहेत आणि तीव्र हवाई हल्ले, क्षेपणास्त्र व ड्रोन ऑपरेशन्स सुरू आहेत. तणावाचा मुख्य केंद्रबिंदू इराणचे तेल निर्यात केंद्र (उदा. खार्ग आयलंड) आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणारी जागतिक तेल वाहतूक हा आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ
व्हिडिओज

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ

Category:

 

संरक्षण निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपयांची (62.66%) प्रचंड मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 54.84% आणि 45.16% इतका आहे. भारतीय संरक्षण उद्योगाचे हे यश, भारताला जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आहे.

भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता ?
व्हिडिओज

भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता ?

Category:

 

भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता? – एक सखोल विश्लेषण
प्रस्तावना
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे—धर्म, भाषा, संस्कृती, जाती आणि प्रदेश यांच्या विविधतेतून निर्माण झालेली एक अद्वितीय राष्ट्रीय ओळख. परंतु हीच विविधता, योग्य प्रकारे व्यवस्थापित न झाल्यास, राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
आजच्या बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरणात, भारतासमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमांवरून येणारे नाहीत, तर देशाच्या आतून उगवणारे आहेत. हाच या चर्चेचा गाभा आहे—भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता?

2026 च्या जागतिक ऊर्जासंकटात भारताची अल्पकालीन व दीर्घकालीन रणनीती
व्हिडिओज

2026 च्या जागतिक ऊर्जासंकटात भारताची अल्पकालीन व दीर्घकालीन रणनीती

Category:

 

२१ व्या शतकातील ऊर्जा सुरक्षेची व्याख्या २० व्या शतकात, ऊर्जा सुरक्षेकडे केवळ ‘पुरवठा’ या मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जात असे. २०२६ मध्ये ही व्याख्या बदलली असून ती बहुआयामी बनली आहे. आधुनिक ऊर्जा सुरक्षेमध्ये उपलब्धता, परवडणारी किंमत (Affordability), शाश्वतता आणि लवचिकता (Resilience) यांचा समावेश असणे अनिवार्य आहे.