Year: 2023
हरितालिका तृतीया
Category:
लेखसंग्रहभाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते.
हात गणपतीचे!
Category:
लेखसंग्रहश्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते.
वराह जयंती
Category:
लेखसंग्रहविष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे.
वाहतो ही दुर्वांची जुडी – महती २१ संख्येची
Category:
लेखसंग्रहसंख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल. गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात.
सॅटेलाईट फोन
Category:
लेखसंग्रहसॅटेलाईट फोन हा एक प्रकारचा मोबाईल फोनच असतो, पण तो सेल साईट्सच्या ऐवजी उपग्रहांना जोडलेला असतो. त्याच्या मदतीने आपण नेहमीचे फोन कॉल्स करू शकतो, शिवाय एसएमएस व कमी तरंगलांबीवर आधारित इंटरनेट अशा सेवा त्यावर उपलब्ध आहेत.
शूर जया
Category:
लेखसंग्रहशोभा गोखलेचं लग्न होऊन ती रानडेंच्या घरात सून म्हणून आली आणि ते घर आनंदाने भरून गेलं. तिच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली होती. घरात सासरे दिनकरराव, सासूबाई रमाबाई, मोठे दिर श्रेयस व जाऊबाई वैदेही वहिनी आणि त्यांची चिमुरडी मुलगी जया या सर्वांना शोभाने आपलंस केलं होतं.
व्याधिक्षमत्वाचा विचार (असा सुद्धा)
Category:
लेखसंग्रहकठलाच भारतीय ‘२२ मार्च २०२०’ ही तारीख यापुढे विसरणार नाही. मुक्तपणे सर्वत्र संचार करणारे सर्व लोक एका आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागले. त्या चार भिंती त्याच्यासाठी संरक्षक कवच बनल्या. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते, त्यावेळी तो रस्त्यावरील शुकशुकाट, निर्मनुष्य रस्ते, एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही अशी भयाण शांतता, भयाण सन्नाटा आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवला नव्हता.
‘बूमरँग’ अशनी!
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकअशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात.