चल चला चल…
Category:
साहित्य - ललितचाळीशीनंतर पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पायाचे स्नायू भक्कम असतील तर ते दीर्घायुष्याचं लक्षण आहे. जर दोनच आठवडे तुम्ही पायांची हालचाल नाही केली तर तुमच्या पायांची मजबूती दहा वर्षांनी कमी होते.
Category:
साहित्य - ललितचाळीशीनंतर पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पायाचे स्नायू भक्कम असतील तर ते दीर्घायुष्याचं लक्षण आहे. जर दोनच आठवडे तुम्ही पायांची हालचाल नाही केली तर तुमच्या पायांची मजबूती दहा वर्षांनी कमी होते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहगणपतीला ‘नवीन आरंभाची देवता’ म्हणून ओळखले जाते आणि हे आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम सुरू करणे आहे. म्हणूनच लोक सहसा ‘श्री गणेशा करूया’ असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘चला सुरू करा’ असा होतो. इथेच आम्ही आमचा पहिला धडा शिकतो की जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचे पहिले पाऊल उचलले पाहिजे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
अवर्गिकृतसोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे,
Category:
साहित्य - ललितजेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.
Copyright © 2025 | Marathisrushti