निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहकाय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो.