आनंद घट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
साहित्य - ललित
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 7, 2017
Category:
साहित्य - ललितजगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”. या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत.
October 7, 2017
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्रात ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही. सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल… आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
October 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti