आरोग्य
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनCopyright © 2025 | Marathisrushti