रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेगोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.
June 23, 2015