Year: 2010
गौरी देशपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.
गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविंदा करंदीकर’ हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते.
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू.
गोविद शंकर बापट
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
चंद्रकांत गोखले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचंद्रकांत गोखले
चिंतामणी गणेश देशपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली.
चंद्रकांत खोत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.