राम शेवाळकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteरामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि १८८६ साली व्हिएन्ना येथील प्राच्य विद्या परिषदात त्यांनी निबंध वाचले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteराजकीय नेते
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविभाग प्रमुख, कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteठाणे शहरामधील अनेकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचा सहभाग होता. स्वातंत्र्यसैनिकांची संख्याही लक्षणीय होती. अशांपैकीच एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ठाण्याच्या उथळसर विभागातील एक नागरिक कै. रमेश शंकर गडकरी होते.
Copyright © 2025 | Marathisrushti