No Picture
लेखसंग्रह

श्री दत्तात्रय संप्रदाय

Category:

 

अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ.

No Picture
व्यक्ती-परिचय

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

Category:

 

अटलजींनी देशाला सामर्थ्यवान करण्यावर भर दिला. १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली पाच अणुचाचण्या केल्या. त्या जगाला, खासकरून अमेरिकेला हादरविणाऱ्या ठरल्या. कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.

No Picture
लेखसंग्रह

कायस्थ प्रभुंची कोकण परिसरातील देवी-स्थाने !

Category:

 

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला.

No Picture
लेखसंग्रह

सहा दिवसांत सात जागतिक आश्चर्य पाहण्याचा विक्रम

Category:

 

सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. ‘ॲडव्हेंचरर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे.

No Picture
व्हिडिओज

संघर्ष (कथाकथन)

Category:

 

स्त्री कोणतीही असो शहरातली किंवा गावातली .. ती आधी एक आई असते, आपल्या पिल्लांसाठी ती सर्व सहन करत असते, पूर्ण जगाशी लढत असते. अशाच एक स्त्रीची कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे.

No Picture
व्हिडिओज

श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – १

Category:

 

वैशाख शुक्ल पक्ष पंचमी, २८.४.२०२० या दिवशी आद्यशंकराचार्य यांची जयंती. श्री शंकराचार्य यांचा जन्म केरळ प्रांतातील कालाडी या गावी इ.स. ५०० पूर्वी झाला.

No Picture
लेखसंग्रह

मंगलाष्टक : वरमाला अर्पण, एक भावूक क्षण!

Category:

 

नवनवीन लग्नाचे बेत आखत असालच नाही का? लग्नाळू मंडळींचा चलतीचा काळ, वधुपरीक्षा, वराची चौकशी, सगळं कसं साग्रसंगीत व्हायला हवे, नाही?