सागरी सुरक्षा आणि कोळी बांधव
Category:
लेखसंग्रहभारताच्या समुद्रकिनार्यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.