(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर

    भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर

    पोर्तुगिजांनी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला.

  • माउंट वेई

    माउंट वेई

    दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे

  • सातारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    सातारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जिल्ह्यात सातारा, कर्‍हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्‍यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.

  • अकोला जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    अकोला जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो.

  • गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

    गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

    गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे.

    एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

    या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून या विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न आहेत.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    भात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.

  • देवोचेंग याडिंग विमानतळ

    देवोचेंग याडिंग विमानतळ

    चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.

  • http://marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/12/2016/06/p-2436-Goa-Mukti-Sangram.jpg

    गोवा मुक्ती संग्राम

    पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. गोव्याकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. भारतीय व विदेशी वृत्तपत्रांना बंदी घालण्यात आली तसेच रेल्वे आणि तत्सम सेवा बंद करण्यात आल्या.