Articles by sachingadkari
नाही म्हणण्याची ताकद आपण हरवून बसलो आहोत का ?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
ती मला परत दिसली
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाझुणका भाकर
Category:
साहित्य - ललितशिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली.
सुप्रसिद्ध समीक्षक श्री.के.क्षीरसागर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteश्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे.
उत्तम ते सर्वगुण (सुमंत उवाच – ८८)
Category:
साहित्य - ललितचांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार?
मॅचिंग..
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनबरे झाले देवा
Category:
साहित्य - ललितबऱ्याच वर्षापूर्वी अपघातात एक कान पूर्ण बहिरा झाला. एका वर भागवले. पण तेही जमेना. त्यामुळे एक श्रवण यंत्र आणले. आता ती डबी व कानात वायर घालून हिंडणे जड जाऊ लागले. अपमानास्पद वाटू लागले.
आपलीच चूक
Category:
साहित्य - ललितआपल्या निष्काळजी पणा मुळे असे प्रसंग येतात आणि मन कायमस्वरूपी दुरावली जातात हे सगळे मला माझ्या एका चुकीने शिकवले आहे.