शहरे आणि गावे

महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नदी वैनगंगा

Category:

 

महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.

शहरे आणि गावे

बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

Category:

 

राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर जामोद

Category:

 

जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला

Category:

 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर श्रीरामपूर

Category:

 

श्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

Category:

 

महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.

शहरे आणि गावे

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर तलावावरील गार्डन

Category:

 

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर १८८१ साली बांधण्यात आले. येथे झाडांची कटाई वृक्षाच्या आकारात करण्यात आली आहे.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

Category:

 

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर वारुड

Category:

 

वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.

शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील निजामशहाची राजधानी परांडा

Category:

 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.