शहरे आणि गावे

चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेला चोर गणपती सांगली

Category:

 

चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे.

शहरे आणि गावे

जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर वाशिम

Category:

 

वाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.

शहरे आणि गावे

जुन्नर येथील जोशी गणपती

Category:

 

जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा

Category:

 

पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक

Category:

 

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

Category:

 

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य येथून जवळ आहे.

शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव.

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.

शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील निजामशहाची राजधानी परांडा

Category:

 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

Category:

 

संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर श्रीरामपूर

Category:

 

श्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.