एक हजार’च्या दिशेने
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
व्यक्ती-परिचयपाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.
Category:
लेखसंग्रहअंतराळयानांना वातावरणाच्या वरचे उड्डाण करावे लागते, म्हणून ते त्यांच्या स्वत: च्या इंधन आणि ऑक्सिजनसह उडतात. जेट विमानात फक्त इंधन असते. जेव्हा विमान हलू लागते तेव्हा बाहेरील हवा विमानाच्या शेवटी असलेल्या छिद्रातून इंजिनमध्ये प्रवेश करते. हवेतील ऑक्सिजनसह उच्च दाबाने इंधन जळते. जळल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूचा दाब खूप जास्त असतो. हा वायू हवेत मिसळतो आणि मागच्या जेटमधून वेगाने बाहेर येतो. वायूचे वस्तुमान फारच लहान असले तरी, उच्च वेगामुळे संवेग आणि प्रतिक्रिया बल खूप जास्त आहे. त्यामुळे जेट विमान उच्च वेगाने पुढे जाते!
Category:
व्यक्ती-परिचयजागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. तसेच त्यांचं ‘ प्रतिपक्ष ‘ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. भाऊंच्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.
Category:
कथा साहित्य - ललितअशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात
Category:
व्यक्ती-परिचय‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून ‘भरत जाधव एन्टरटेन्मेंट’ या नावाने कार्यरत आहे.
Category:
व्यक्ती-परिचयदहावीत असतांना ही ‘सा रे ग म’ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांयचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या.
Category:
व्यक्ती-परिचयविठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते.
Category:
व्यक्ती-परिचयस्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
Copyright © 2025 | Marathisrushti