लेखसंग्रह

कोणार्क सूर्य मंदिर

Category:

 

खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ?

लेखसंग्रह

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ – एक आठवण

Category:

 

आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.

साहित्य - ललित

उत्तम ते सर्वगुण (सुमंत उवाच – ८८)

Category:

 

चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार?

साहित्य - ललित

खरडुनी अक्षरे पुन्हा पुन्हा (सुमंत उवाच – ९२)

Category:

 

ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग या जगात आहेत, एक- अभ्यास करून, वाचून, पाठांतर करून, घोकून, लिहून मिळणारे ( पुस्तकी ) ज्ञान.

साहित्य - ललित

खोदुनी काढे मढे त्याचा (सुमंत उवाच – १०४)

Category:

 

दोन मित्रांमधे भांडण झाले, खरेतर पहिल्यांदाच असे घडले पण त्या भांडणामुळे एका मित्राने आजवर घडलेल्या अनेक गोष्टींपैकी त्याला त्रास झालेल्या गोष्टी, राग आलेल्या गोष्टी, न पटलेल्या गोष्टी, घृणास्पद वाटलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या.

साहित्य - ललित

चिट्ठी

Category:

 

कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो.
आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही.

साहित्य - ललित

जन्मले पृथ्वी वरती (सुमंत उवाच – ९४)

Category:

 

शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे.

साहित्य - ललित

निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म (सुमंत उवाच – ९६ )

Category:

 

माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे!

साहित्य - ललित

पप्पू दी ग्रेट

Category:

 

द्वारकानाथ संझगिरीं यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जाहिरात क्षेत्रात होते , त्यामुळे त्यांच्याकडे सर्व वृत्तपत्रे येत असत त्या वाचनामुळे समाजात काय चालले आहे ह्यांचे त्यांना भान होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांना लिहणायची स्फूर्ती मिळाली.

साहित्य - ललित

परिणाम कळों नये (सुमंत उवाच – ९९)

Category:

 

समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा.