भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कल्पक कर्णधार अशी असलेल्या कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू यांना सात कसोटीत ३५० धावाच करता आल्या तरी तब्बल सहा दशके त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले.