खासीयत बुधवारची..
Category:
लेखसंग्रहम्हणून कदाचीत आमच्या गांवाकडे एखाद्या घरी मृत्यू झाल्यास त्या घरी ‘पाचारण्या’साठी किंवा ‘हाक’ मारण्यास बुधवारी जाऊ नये असे म्हणतात. बुधवारी लग्नदेखील करू नये असा समज आहे. कारण हेच, की तिथे पुन्हा त्याच कारणांसाठी जावे लागते..!!