सावरकरांची व्यथा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 19, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 19, 2011
Category:
अवर्गिकृतसंगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून ” सजवून साज जशी …” हें गीत ” a ‘ccappella ” पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.
May 18, 2011
Category:
साहित्य - ललितआज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे……..
May 18, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
May 17, 2011
Category:
अवर्गिकृतकथा
May 17, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 16, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानातिचरामि” चा मंत्र जपत,
त्याच्या पाठोपाठ घरात
आलेल्या कुंकवाच्या पावलांना
त्याच्याच पावलावर पाऊल टाकण्याची
दीक्षा अग्नीच्या साक्षीने मिळालेली ।
May 16, 2011
Category:
अवर्गिकृत
May 14, 2011
Category:
अवर्गिकृतराहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे?
May 12, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti