चिनी कलेची विविधता – भाग २
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखनराज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे.
Category:
लेखसंग्रहइथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहआपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
Category:
लेखसंग्रहआठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,
Category:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहही घटना आहे कोरोना काळातील. त्यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून बँका नेहमीप्रमाणे पूर्णवेळ नसून काही तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असायच्या. दुपारी साधारण पावणेदोन वाजता 30 ते 35 वयाची एक महिला बँकेत आली. त्यांच्या प्रश्नांवरून त्यांना बँकेच्या व्यवहाराबद्दल तशी जास्त माहिती असलेली दिसत नव्हती.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti