No Picture
लेखसंग्रह

दिल्लीवर सत्ता कुणाची

Category:

 

दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते.

No Picture
लेखसंग्रह

विभाग कशासाठी, काम कुणासाठी ?

Category:

 

रयतेतून राजे निवडले जातात; परंतु निवडून आल्यावर ते राजे रयतेचे राहत नाहीत. रयतेचे राज्य म्हटले, की आधी विचार रयतेच्या कल्याणाचा व्हायला हवा. संपूर्ण भारताला एक बाजारपेठ बनवून ती बाजारपेठ विदेशी कंपन्यांच्या हवाली करणार्‍यांना रयतेचे राजे कसे म्हणता येईल? लोकशाहीचे वर्णन जनतेने जनतेसाठी जनतेद्वारा चालविलेले राज्य असे केले जाते.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावांच्या गमतीजमती.

Category:

 

मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. हा अभ्यास करतांना, मराठी आडनावांत असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से, आिण गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी,या गमतीजमतींचा आनंद खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.

No Picture
साहित्य - ललित

मराठी बाणा/ मोडेन पण वाकणार नाही…. कसे???

Category:

 

शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता.

No Picture
लेखसंग्रह

बाळाचं नाव निवडतांना.

Category:

 

घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्या नावाची निवड करावयाचा सर्वांचा अुत्साह ओसंडून जात असतो. बाळासाठी योग्य नाव निवडण्यासाठी थोडं मार्गदर्शन येथे केलं आहे.

No Picture
लेखसंग्रह

आवाहन

Category:

 

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतात सर्व जाती, धर्म व पंथांचे सण, उत्सव व समारंभ आज कैक वर्ष सद्भावनेने होताना दिसतात. परंतू सण, उत्सव व समारंभाच्या आनंदात कळत न कळत आपल्याकडून कुठलेना कुठले प्रदुषण होत असते.

No Picture
लेखसंग्रह

इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !

Category:

 

पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.

No Picture
लेखसंग्रह

“सिस्टिम” बदलायची कोणी?

Category:

 

सिस्टिम बदलायची पण, कोणी ? असा प्रश्न सर्वच स्तरातुन विचारला जातोय. सिस्टिम बदलायची, सिस्टिम बदलायची अशी ओरड ही सातत्याने होते. पण, सिस्टिम विषयी सततगळ काढणारे आणि सिस्टिम विषयी “ब्र” ही न काढणारे अशी दोन भिन्न टोकं आज प्रत्यक्ष वावरताना दिसुन येतात.