व्यक्ती-परिचय

भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

Category:

 

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली.

लेखसंग्रह

मिलार्ड अभिक्रिया

Category:

 

मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं?

लेखसंग्रह

प्रसार माध्यमे आणि सामाजिक भान

Category:

 

जनमत घडविण्यात आणि ‘बि’घडविण्यातही सर्वात मोठं योगदान असतं ते प्रसारमाध्यमांचं. या माध्यमात असलेल्या या ताकदीमुळेच त्याला लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा दर्जा मिळाला. जगभरातल्या सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रसारमाध्यमांची हीच भूमिका राहिली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, सहज उपलब्ध होणारे स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांचं सर्व गणितच बदलून गेलंय.

लेखसंग्रह

विड्याचा लाल रंग

Category:

 

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विड्यामुळं लाल झालेलं तोंड.

साहित्य - ललित

मी एक भाग्यवान

Category:

 

आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते .

लेखसंग्रह

शिजवलेल्या पालेभाजीचा रंग

Category:

 

पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं.

लेखसंग्रह

कापसापासून सुतापर्यंत

Category:

 

अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

लेखसंग्रह

कोलेस्ट्रेरॉल

Category:

 

कोलेस्ट्रेरॉल एक भयावह प्रकार. पण भिण्याचे काहीच कारण नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलेस्ट्रेरोल वयाच्या २० वर्षापर्यंत लहान मूल अथवा मुलीला कसलीच भीती नाही. मात्र पुरुषांच्या वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुष अथवा स्त्री करीता वयाच्या ४५ वर्षानंतर जर छातीकरीता अपाय होत असेल, जसे छातीतील जळजळ होणे अथवा छातीत दुखणे वगैरे तक्रार असल्यास डॉक्टरला दाखवून लिपीड प्रोफाईल नावाची एक रोग्याची तपासणी अवश्य करून घ्यावी. यामध्ये कोलेस्ट्रेरॉलमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल याला एल.डी.एल. असे म्हणतात.

व्यक्ती-परिचय

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

Category:

 

के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.

लेखसंग्रह

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

Category:

 

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी.