शहरे आणि गावे

बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

Category:

 

राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर जामोद

Category:

 

जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला

Category:

 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

Category:

 

महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.

शहरे आणि गावे

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर तलावावरील गार्डन

Category:

 

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर १८८१ साली बांधण्यात आले. येथे झाडांची कटाई वृक्षाच्या आकारात करण्यात आली आहे.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

Category:

 

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर जळगाव जामोद

Category:

 

जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड

Category:

 

सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर मोटाला

Category:

 

मोटाला हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर आहे. मलकापूर, नांदुरा विभागाची मोटाला ही एक उपशाखा आहे. अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

शहरे आणि गावे

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे राष्ट्रीय कार्य

Category:

 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.