“इंडिया दॅट इज भारत” प्रकाश पोहरे आम्हा भारतीयांना दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची जणू सवयच लागली आहे. कुणीतरी दुसऱ्याने कान टोचल्याशिवाय आम्हांला शहाणपण येत नाही. विविधता ही खरे तर आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणता येईल. Save to Read Later — प्रकाश पोहरे Author sachingadkarisachingadkari प्रकाश पोहरे