अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या
जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात.
या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.
Author
Post Views: 8