No Picture
शहरे आणि गावे

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

Category:

 

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नांदगाव-खांडेश्वर

Category:

 

नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी

Category:

 

जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय जळकोट

Category:

 

जळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नारायणगाव

Category:

 

नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर कार्ला

Category:

 

कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर बारामती

Category:

 

बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.

No Picture
शहरे आणि गावे

ऐतिहासिक नांदेड जिल्हा.

Category:

 

मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पश्चिम घाटातील थंड हवेचे ठिकाण खंडाळा

Category:

 

खंडाळा हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ते लोणावळ्यापासून अवघ्या ३ कि.मी.वर असून, हे शहर भोर घाटाच्या एका टोकावर वसलेले आहे.