Articles by sachingadkari
यष्टीमधू/ज्येष्ठमध
Category:
लेखसंग्रहसूर्यनमस्काराची निर्मिती
Category:
लेखसंग्रहमाणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
झेंडूची फुले
Category:
लेखसंग्रहमाझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे.
कुशल शल्यचिकित्सक डॉ. डेंटन कूली
Category:
लेखसंग्रहकूली यांच्याकडे १०० हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया सर्वप्रथम करण्याचा मान जातो. कूली निष्णात शल्यविशारद होतेच. वयाच्या पन्नाशीतच त्यांनी ५००० पेक्षा जास्त हृदयशस्त्रक्रिया व १७ हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांनी विपुल लिखाणही केले. त्यांची १२ पुस्तके व १४०० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
चायनीजच्या गाड्यांवरचे भयानक वास्तव
Category:
लेखसंग्रहआपण बर्याचदा बाहेर तरुणांना हातगाडीवर चायनिज पदार्थ खाताना बघतो. स्वस्त असात म्हणून दुनिया त्यांच्या मागे लागली आहे. पण जरा त्यामागचं वास्तव वाचा….
जांभूळ/जम्बू
Category:
लेखसंग्रहनैराश्यावर बोलू काही
Category:
लेखसंग्रहआयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!!