आण्णाचा विजय…….लोकशाहीचा विजय……!!!!!

अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय.







— श्री.मा.ना. बासरकर

Author