लोकशाहीच्या वल्गना सूर्यकांत डोळसे बाप केंद्रात,मुलगा राज्यात, जिल्हा परिषदेत नातू असतो. कुणी म्हणायला गेले तर जनकल्याण हाच हेतू असतो. Save to Read Laterबाप केंद्रात,मुलगा राज्यात, जिल्हा परिषदेत नातू असतो. कुणी म्हणायला गेले तर जनकल्याण हाच हेतू असतो. उरलेल्या ठिकाणी लेकी-सुना बसवल्या जातात ! लोकशाहीच्या वल्गना पद्धतशीर प्रसवल्या जातात !! — सूर्यकांत डोळसे Author sachingadkarisachingadkari सूर्यकांत डोळसे