ऋतुचक्र सृष्टीचे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआरवलं कोंबड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआरवलं कोंबड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकायंत्रवत! झाला मानव
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअलवार छेडित छेडित आठवांना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानयन मनोहर, संध्येसम गं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं ।
Category:
साहित्य - ललितहळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून !
Category:
लेखसंग्रहनिवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले.
Category:
साहित्य - ललितकाहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात.
Category:
साहित्य - ललितकाल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे.
Category:
साहित्य - ललितलता कायम या वेदनांचा आवाज बनते. फक्त स्त्रियांच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच वेदनांना बोलता येत असतं /व्यक्त होता येत असतं तर त्या सगळ्यांनी एकमुखाने (!) तिचाच आवाज निवडला असता, इतका तो “संपूर्ण ” आणि “अमर्त्य ” आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti