आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक

Category:

 

हा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.

आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

Category:

 

विषारी रासायनिक खतांचा भडीमार झालेल्या पालेभाज्या, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आणि नसत्या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, नसती भुरळ पडून, स्वतःच्या आरोग्याला पणाला लावत, डुकरांसाठी असलेले सोयाबीनसारखे पाश्चात्य कडधान्य आणखी किती दिवस खायचे ?

आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

Category:

 

नवीन पिढीला देखील बदल हवाय ! फक्त सुरवात कुणीतरी करून द्यायला हवी. आत्ताच्या स्वच्छता अभियानाचंच घ्याना, तरुण पिढीने हा विषय अगदी उचलून धरला आहे. अहो, साधा चाॅकलेटचा कागद देखील फोर व्हीलरमधून काच खाली करून बाहेर टाकू देत नाही. खिशात ठेवायला सांगतात. याचा अर्थ सकारात्मक भाषेत सांगितले तर तरुण पिढीला पण सर्वच गोष्टीत बदल हवाय.

आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

Category:

 

महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली.

आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग पाच

Category:

 

आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.

आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग सहा

Category:

 

झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.

लेखसंग्रह

सागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा

Category:

 

इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. भारताला लाभलेल्या किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन ऑफ पोर्टस) करून तेथे ‘इंडस्ट्रीअल क्‍लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढ होईल.रेल्वेने वाहतुकीचा खर्च सव्वा रुपया, रस्त्याद्वारे एक रुपया, तर जलवाहतुकीद्वारे पंचवीस पैसे एवढा फरक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही जलवाहतूक उपयुक्त आहे.

लेखसंग्रह

सागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी

Category:

 

२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था आणि क्षमता याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षेचा इतिहास हे अगदी स्पष्टपणे दाखवतो की, आपण केवळ संकटकाळात जागे होतो. सगळ्यांनीच इतिहासाचा नियमितपणे अभ्यास करावा ज्यामुळे दुर्देवी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही.

लेखसंग्रह

भारताची सागरी सुरक्षा – भाग २

Category:

 

संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे.

लेखसंग्रह

प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन

Category:

 

प्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण असंख्य जवान हे खेड्यापाड्यातील असल्याने ते महिला कमांडरचे आदेश पाळतीलच याची खात्री देता येत नाही, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त केले.