खरंच इतके महत्व द्यावे का?
Category:
अवर्गिकृत
Category:
अवर्गिकृत
Category:
लेखसंग्रह‘जे होतं, ते चांगल्यासाठीच’ असं आपल्यात म्हणतात. कादचित जर काही वाईट किंवा मनाविरूद्ध घडलं, तर वाईट वाटू नये किंवा मनाला फार लागू नये म्हणून असे वाक्प्रचार आपल्या सांस्कृतीक पूर्वजांनी रुजवले असावेत, असं मला पूर्वी वाटायचं. पण आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या संस्कृतीत रुजवलं, त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव असावा हे नक्की, असंही मला आताशा वाटू लागलंय.
Category:
लेखसंग्रहचित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली.
Category:
लेखसंग्रहया दिवाळी अंकात माझा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व’ या विषयवार लेख प्रसिद्ध झाला आहे. हा विषय मला देण्यात आला होता.
Category:
व्यक्ती-परिचय“आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली.
Category:
साहित्य - ललित
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
व्यक्ती-परिचयCopyright © 2025 | Marathisrushti