No Picture
लेखसंग्रह

चीनचे पंतप्रधान ली कचियांग भारतभेट

Category:

 

भारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. 

No Picture
अवर्गिकृत

एक धागा सुखाचा

Category:

 

१९६० साली प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गीत. सखाराम नावाच्या एका सामान्य माणसाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते..

No Picture
अवर्गिकृत

खुली निबंध स्पर्धा

Category:

 

भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या येत्या १३ ऑगस्टला येणाऱ्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती समितीने सर्वांसाठी खुली असलेली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. “१९९३ चे बॉंम्बस्फोट – जिहादी आतंकवाद आणि भारतीय मानसिकता” असा निबंध लेखनाचा विषय आहे. 

No Picture
अवर्गिकृत

आरती सावरकरांची

Category:

 

प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….

No Picture
अवर्गिकृत

आशीर्वाद देऊ की घेऊ?

Category:

 

अमेरिकेतल्या एका तरुणाची ही गोष्ट. जसे आपल्याला अमेरिकेत जावेसे वाटते, तसेच तिथल्या लोकांनाही परदेशात म्हणजेच इतर देशात जावेसे वाटते. या अमेरिकन तरुणालाही परदेशात जाऊन आपले नशीब आजमावे असे वाटले. म्हणून त्याने सरकारकडे अर्ज केला.

No Picture
अवर्गिकृत

वरुणाची करुणा !

Category:

 

रविवारी अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवून दिली आणि निसर्ग किती ग्रेट आहे हे कळले. अशाच एका मनातल्या मोरापिसाचे गाणे..!!

No Picture
अवर्गिकृत

मराठी – राजभाषा ते ज्ञानभाषा

Category:

 

ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र मराठी बाण्याला जागून या प्रयत्नांवर मराठीसाठी “अडगळ” ठरलेले मराठी “स्टॉलवर्ट” साहित्यिक “नेम“ धरुन उभे आहेत.

मराठीच्या विकासासाठी प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. प्रसंगी त्यासाठी युक्ती, शक्ती, सक्ती आणि संधी या सर्व मार्गांचा वापर करायला हवा. खळ्ळ खट्याक कडे प्रत्येक वेळी राजकारणाच्या चष्म्यातूनच पहायला हवे असे नाही. दाक्षिणात्य राज्यांनी नेमके हेच केले आणि आपल्या भाषेची किंमत ठेवली. महाराष्ट्र यातून कधी बोध घेणार?