अवर्गिकृत

घेऊया काळजी पाण्याची !

Category:

 

येणाऱ्या काळात पाण्याची परिस्थिती/अवस्था काय असेल ते सांगता येत नाही, तरी आत्ता पासून काळजी घेतलेली बरी नाहीतर, आग लागल्यावर विहीर खोदणे नको !

अवर्गिकृत

पानबेली डॉट इन

Category:

 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून याच संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न बारी,बाराई, चौरसिया आणि तांबोळी समाज करतो आहे. पानबेली डॉट इन या संकेतस्थळावर देशभरातील व विदेशातील वधू-वरांची माहिती उपलब्ध असून समाजाची जनगणना,परदेशातील बांधवांशी संपर्क साधणे, आपापसातील संबंध दृढ करणे,देशातील समाज बांधवांचा विकास, रोजगारी आणि समाजाची ओळख अंतरराष्ट्रीय पाताळीवर करून देण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे..

अवर्गिकृत

कहाणी वसुंधरादेवीची.

Category:

 

शुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.

अवर्गिकृत

तो….

Category:

 

आपल्याला अनाथ हा शब्द्ध केवळ उच्चारायया देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात…परिस्थितीने मांडलेल्या खेळात.. आपलं असं अस्थित्व निर्माण करण्याच्या धडपडीत…खरचं का ते जगतात?

अवर्गिकृत

पर्यटन विकास महामंडळ रायगड जिल्ह्याचा विकास

Category:

 

उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.

अवर्गिकृत

कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र

Category:

 

हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.

अवर्गिकृत

भुरळ

Category:

 

भुरळ

तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत

तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त

माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार …………

अवर्गिकृत

महिला : लोकशाही व शिक्षण ……

Category:

 

स्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….