,
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व) मुंबई-५१.
— सुभाष रा. आचरेकर
आज पुरुषांच्या बरोबरीने ५०%महिलांना राजकारणात प्रवेश मिळालाय अन् आज महिला नगरसेविका झाल्यात ते केवळ सावित्रीबाईंच्या धैर्यामुळे अन् पुढाकाराने….अशा या सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी सामाजिक अन् राजकीय स्तरावर वावरतांना स्वत:पासून सुरवात करून समाजाला किमान भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, मुबलक पाणीपुरवठा, ग्रामीण व शहरातील महामार्गांवरील बस व एसटी थांब्याजवळ महिलांसाठी सौचालाये, महापालिका रुग्णालयांतून अध्यायावत आरोग्य सोयी, सुविधा व सेवा देण्याचं काम व स्वच्छता राखण्याचं काम जरी केलं तरी सावित्रीबाईंचं ‘मौलिक कार्य व स्वप्न’ सफल झाल्याचं समाधान व महिलाराजचं प्रत्यय तुम्हा आम्हा सर्वांनाच मिळेल यात दुमत नाही.अशा या आदर्श पहिल्या महिला शिक्षिकेला स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Copyright © 2025 | Marathisrushti