कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

प्रेम की कर्तव्य ?

Category:

 

युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी

मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

इये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)

Category:

 

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.