भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ
खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ

Category:

 

आतापर्यंत आपण भारतात निर्माण झालेल्या अन्नपदार्थांविषयीच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेतली. या ग्रंथ संपदेमधलं अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावाच लागेल. बाराव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ जगातला पहिला ज्ञानकोश गणला जातो.

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ
खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा

Category:

 

बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले.

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ
खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ

Category:

 

जैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला.

टोंगा
शहरे आणि गावे

टोंगा

Category:

 

टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत.

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ
खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ५ – रामायण-महाभारत काळ

Category:

 

रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे.