शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर वारुड

Category:

 

वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.

शहरे आणि गावे

पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा

Category:

 

पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.

शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा

Category:

 

मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर शेंदुरजाना घाट

Category:

 

शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.

शहरे आणि गावे

बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

Category:

 

राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर मेडशी

Category:

 

मेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर श्रीगोंदा

Category:

 

श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर जामोद

Category:

 

जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.

शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर मंगुळपीर

Category:

 

मंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नेवासा

Category:

 

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.